Category: News

आमदार राजू कारेमोरेंच्या अडचणीत वाढ, उच्च न्यायालयात याचिका दाखल./mycivilexam.com

आमदार राजू कारेमोरेंच्या अडचणीत वाढ, उच्च न्यायालयात याचिका दाखल.

आमदार राजू कारेमोरेंच्या अडचणीत वाढ, उच्च न्यायालयात याचिका दाखल.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांच्या विरोधात माजी आमदार चरण वाघमारे यांनी नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Read More »
रतन टाटा इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूटच्या विश्वस्त मंडळात सामील झालेल्या माया आणि लेआ टाटा कोण आहेत?/mycivilexam.com

रतन टाटा इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूटच्या विश्वस्त मंडळात सामील झालेल्या माया आणि लेआ टाटा कोण आहेत?

रतन टाटा इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूटच्या विश्वस्त मंडळात सामील झालेल्या माया आणि लेआ टाटा कोण आहेत?

Read More »
‘गौतम गंभीर ढोंगी…’, माजी खेळाडू मनोज तिवारीची भारतीय संघाच्या कोचवर टीका; म्हणाला, ‘तो जे बोलतो ते…’/mycivilexam.com

‘गौतम गंभीर ढोंगी…’, माजी खेळाडू मनोज तिवारीची भारतीय संघाच्या कोचवर टीका; म्हणाला, ‘तो जे बोलतो ते…’

‘गौतम गंभीर ढोंगी…’, माजी खेळाडू मनोज तिवारीची भारतीय संघाच्या कोचवर टीका; म्हणाला, ‘तो जे बोलतो ते…’

Read More »
कुलूप असलेल्या घरात आढळले पाच मृतदेह, जोडप्याचा मृतदेह जमिनीवर, तर चिमुकल्यांचा बेडमध्ये; कुठे घडली भीषण घटना?/mycivilexam.com

कुलूप असलेल्या घरात आढळले पाच मृतदेह, जोडप्याचा मृतदेह जमिनीवर, तर चिमुकल्यांचा बेडमध्ये; कुठे घडली भीषण घटना?

कुलूप असलेल्या घरात आढळले पाच मृतदेह, जोडप्याचा मृतदेह जमिनीवर, तर चिमुकल्यांचा बेडमध्ये; कुठे घडली भीषण घटना? मेरठच्या लिसारी गेट परिसरात एकाच कुटुंबातील पाच सदस्य त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले. पीडितांमध्ये एक पुरुष, त्याची पत्नी आणि त्यांच्या तीन मुलींचा समावेश आहे. ही तीनही मुलं १० वर्षांखालील आहेत. या जोडप्याचे मृतदेह जमिनीवर सापडले तर मुलांचे मृतदेह बेडच्या आतमध्ये आढळून आले. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

Read More »
“परळीत मतदान केंद्रावर शाई लावून बाहेर जायचं, ती गँग बटण दाबायची”, व्हिडीओ शेअर करत जितेंद्र आव्हाडांचा दावा./mycivilexam.com

“परळीत मतदान केंद्रावर शाई लावून बाहेर जायचं, ती गँग बटण दाबायची”, व्हिडीओ शेअर करत जितेंद्र आव्हाडांचा दावा.

“परळीत मतदान केंद्रावर शाई लावून बाहेर जायचं, ती गँग बटण दाबायची”, व्हिडीओ शेअर करत जितेंद्र आव्हाडांचा दावा.महायुतीने ईव्हीएममध्ये घोटाळा करून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून होत होता. दरम्यान, आता मविआ नेत्यांनी दावा केला आहे की सत्ताधाऱ्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी मतदान केंद्र ताब्यात घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केला आहे. बीडमधील वाढती गुन्हेगारी, गुन्हेगारांना दिल्या जाणाऱ्या संरक्षणावरून आव्हाडांसह अनेक विरोधक थेट धनंजय मुंडेंवर आरोप करत असतानाच आता त्यांच्या निवडणूक विजयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. आमदार आव्हाड यांनी एक्सवरील एक पोस्ट (व्हिडीओ) रिपोस्ट केली आहे. यामध्ये एक व्यक्ती ईव्हीएम मशीनवर धनंजय मुंडे यांना मतदान करत असल्याचं दिसतंय. मतदान केंद्र ताब्यात घेऊन धनंजय मुंडे यांना मतदान केल्याचा दावा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने केला आहे.

Read More »
काँग्रेस नेत्याचा मविआला घरचा आहेर, “लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या..”/mycivilexam.com

काँग्रेस नेत्याचा मविआला घरचा आहेर, “लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या..”

काँग्रेस नेत्याचा मविआला घरचा आहेर, “लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या..लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला उत्तम यश मिळालं. त्यानंतर महाविकास आघाडीला विधानसभेतही चांगलं यश मिळेल असे अंदाज लावले जात होते. मात्र महायुतीने बाजी मारली. विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३७ जागा मिळाल्या. महायुतीचं सरकार राज्यात आलं आहे तसंच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि अजित पवार तसंच एकनाथ शिंदे हे दोघं उपमुख्यमंत्री आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला आहे. दरम्यान आता महाविकास आघाडीतले खटके पाहण्यास मिळत आहेत.

Read More »
महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं, “काँग्रेसच्या केंद्रीय समितीने…”/mycivilexam.com

महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं, “काँग्रेसच्या केंद्रीय समितीने…”

महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं, “काँग्रेसच्या केंद्रीय समितीने…” विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीत समन्वय नसल्याची चर्चा सातत्याने समोर येत आहे. जागा वाटप विलंबाने झाल्याने आणि योग्य जागा वाटप न झाल्याने महाविकास आघाडीचा राज्यात पराभव झाला असं गणित मांडलं जातंय. यावरून आता महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली आहे. शरद पवारांनीही महाविकास आघाडीत समन्वयाच्या अभावामुळे नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. तर, विजय वडेट्टीवार यांनीही विधानसभेच्या परभवाला जागावाटपाला कारणीभूत ठरवलं आहे. आता संजय राऊतांनीही या विषयी वक्तव्य केलंय. महाविकास आघाडीत समन्वय नसल्याचंही त्यांनी मान्य केलं.

Read More »
जाहिरात:
Previous slide
Next slide
Previous slide
Next slide
संबंधित बातम्या:

💡 Disclaimer

The information provided by MyCivilExam is for general informational purposes only. MyCivilExam is an independent app and is not affiliated with or endorsed by any government agency or examination board.

While we strive to ensure the content is accurate and up-to-date, we make no guarantees regarding its completeness, accuracy, or reliability. Users are encouraged to verify all information directly with official sources.

By using this app, you acknowledge that you do so at your own discretion and risk. MyCivilExam is not responsible for any losses or damages arising from the use or reliance on the information provided.

नमस्कार 👋
It’s nice to meet you.

Sign up to receive
Latest NEWS, Exam Notifications, in your inbox, immediately.

We don’t spam! Read our privacy policy for more info.